E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून समाजमाध्यमांसाठी सूचनापत्रक जारी
Wrutuja pandharpure
26 Apr 2025
नवी दिल्ली
: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव पाहता भारत सरकार आवश्यक पावले उचलत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने समाजमाध्यमांसाठी सूचनापत्रक जारी केले आहे.
या पत्रकात माध्यमांना संवेदनशील बातम्या प्रसारित करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि वस्तुस्थितीची पुष्टी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जातीय सलोखा बिघडू शकेल किंवा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा बातम्या प्रसारित करू नयेत, असे आवाहन सरकारने माध्यम वाहिन्यांना केले आहे. विशेषतः त्यांना अफवा पसरवण्यापासून आणि सोशल सामाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अपुष्ट बातम्या टाळण्यास सांगितले आहे.
पत्रामध्ये दिलेल्या सूचनांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे
मीडिया चॅनेलने केवळ सरकार किंवा अधिकृत एजन्सीद्वारे जारी केलेल्या अधिकृत माहितीवर अवलंबून राहावे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडू शकतील अशा बातम्या प्रसारित करण्यापूर्वी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून खात्री करून घ्यावी. सरकारने मीडिया वाहिन्यांना राष्ट्रीय हित आणि देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची विनंती केली आहे. प्रसारमाध्यमांची जबाबदारी केवळ बातम्या देणे नसून समाजात सकारात्मक आणि जबाबदार संदेश पोहोचवणे ही आहे, याची आठवणही त्यांना करून देण्यात आली आहे. या संवेदनशील वेळी प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, परिस्थिती आणखी बिघडू नये,यासाठी त्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मत आहे.
Related
Articles
कोण आहेत विक्रम मिस्री?
12 May 2025
तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच उकळले २५ तोळे सोने
13 May 2025
‘वक्फ’ मालमत्तांचे ‘जीआयएस मॅपींग’ करा
09 May 2025
आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'
09 May 2025
मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याला निवडणुकीचा अडथळा
12 May 2025
हवाई संरक्षण यंत्रणा भारताला समजू नये म्हणून ड्रोन रोखले नाहीत
10 May 2025
कोण आहेत विक्रम मिस्री?
12 May 2025
तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच उकळले २५ तोळे सोने
13 May 2025
‘वक्फ’ मालमत्तांचे ‘जीआयएस मॅपींग’ करा
09 May 2025
आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'
09 May 2025
मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याला निवडणुकीचा अडथळा
12 May 2025
हवाई संरक्षण यंत्रणा भारताला समजू नये म्हणून ड्रोन रोखले नाहीत
10 May 2025
कोण आहेत विक्रम मिस्री?
12 May 2025
तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच उकळले २५ तोळे सोने
13 May 2025
‘वक्फ’ मालमत्तांचे ‘जीआयएस मॅपींग’ करा
09 May 2025
आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'
09 May 2025
मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याला निवडणुकीचा अडथळा
12 May 2025
हवाई संरक्षण यंत्रणा भारताला समजू नये म्हणून ड्रोन रोखले नाहीत
10 May 2025
कोण आहेत विक्रम मिस्री?
12 May 2025
तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच उकळले २५ तोळे सोने
13 May 2025
‘वक्फ’ मालमत्तांचे ‘जीआयएस मॅपींग’ करा
09 May 2025
आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'
09 May 2025
मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याला निवडणुकीचा अडथळा
12 May 2025
हवाई संरक्षण यंत्रणा भारताला समजू नये म्हणून ड्रोन रोखले नाहीत
10 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
6
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?